Tuesday, 5 July 2011

गाँधी गाँधी गाँधी नुसते - Only Speak To Gandhi

MALLHARI
अरे  गाँधी गाँधी गाँधी नुसते  गाँधी ऐकून पुरे झाले आहे . जिकडे तिकडे गाँधी च आहे कोर्टात जा गाँधी , हातात रूपया घ्या गाँधी ,या गांधीनी लावलीय आमची वाट यावर कोणी लक्ष्य देत नहीं . जो तो गांधीच म्हनू लागला आहे याची खरी परिचिति कळत नाही आमच्या लोकाना !
 श्री नाथूराम विनायक घोड्से असे हे नाव आपणाला  माहितच आहे पण यांचे बलिदान हे आपल्यासाठी खुप महान आहे . आज ते नसते तर या गांधीनी उरलेली हिन्दू राष्ट्राची वाट लावली असती . तरी पण आपले डोळे उघडून पहा की खरा अर्थ के आहे यांचा , हेतु काय होता त्या मागचा !

गांधीजी शेवटची  इच्छा होती की त्यांची  मेल्यानान्तार्ची राख म्हणजे त्यांची अस्थी जगातील सर्व नद्यामध्ये वाहून द्यावी , जगातील सर्व देशानी ही मागणी स्वीकारावी .
मग पुन्हा पाकिस्तानने या गांधीजींच्या गोष्टीला लाथ मारून टाकुन दिले .  सांगितले की " गांधीजी हिन्दू है आणि त्यांच्या अस्स्थी विसर्जनाने पाकिस्तानातील सिन्धु नदी अपवित्र  होइल ."
मग पुन्हा या विषयाच्या मुद्द्यावर तत्कालीन भारत सरकारने कोणतीही कार्यवाही केलेली नाही , आणि गाँधी जी ची अस्थि सिन्धु नदी मध्ये विसर्जित केलेली नाही . मग नाही त्यांची अस्थि आतापर्यंत ठेवलेली आहे . दिली तिकडेच वाहून .
ही इच्छा आता पूर्ण तर नाही होऊ शकत परन्तु याचे उत्तर देण्यासाठी सिन्धु नदी भारतात मिळू शकते .
आय .एस. एस आय . (ISSI) च्या उद्देशाने श्री आदरनीय नाथूराम घोड्से यानी आपल्या म्रत्यु पत्रात स्पष्ट शब्दात सांगुन टाकले की " जो पर्यंत सिन्धु नदी भारतात विलीन नाही होणार तो पर्यंत माझी
अस्त्थी वव्हू नए , त्यासाठी कितीही जर वर्ष लागले तर चालेल !!!!!!
 



1 comment:

  1. अगदि बरोबर आहे मल्हारी. गांधीच्य विचारांचा खुन तर त्यांच्याच अनुयायांनी केलाय आणि रोज करत आहेत.

    ReplyDelete