Wednesday, 18 May 2011

आमचा देश अजूनही अंधारात.......

  भारताला स्वतंत्र होऊन इतके  वर्ष झाली अजून सुद्धा भारतात दुष्कर्म होतात . पण हे किती दिवस चालणार असला प्रकार .मराठी माणसाची कोणी किंमत करत नाही , जो तो अभिमान बाळगतो आणि दुस्कर्मा बनतो , हे आम्हाला थांबवायला पाहिजे आम्हाला मराठी हे नाव गर्वाने घ्यायला पाहिजे . नसेल भगवा शिरावर  तर बसेल  परखा उरावर असे होईल . आणि असे जर खरे झाले तर ....... म्हणून आम्हाला आपली पूर्वजांची पद्धत वापरायला हवे .
मी महाराष्ट्राचा .......
महाराष्ट्र माझा.......
कायदा एकच........
तोंड वाजवून न्याय मिळत असेल तर ..............
तोंडावर वाजवून न्याय मिळवू..............
पण न्याय हा झालाच पाहिजे ......
वाघ तर वाघाच असतो ......
त्याचा कोणी वाली नसतो ....... 
          हि व्याख्या खरी आहे हे दाखवायला पाहिजे . आमची माणसे आम्हालाच  नाव ठेवतात , आम्हालाच दोषी ठरवतात , कुठे पण जा तोच  प्रकार चालू आहे . यासाठी नवीन काही तरी घडून आणायला पाहिजे , तरच काहीतरी होईल . 
अंधार होत चाललाय
दिवा पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

नेते झाले अफ़जलखान
काश्मिरचे झाले स्मशान।
शायिस्तेखानची बोटे तोडण्यास
युवा पाहिजे।
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

मराठे झाले यौवनभक्त
मराठ्यांच्याच तलवारीवर
मराठ्यांचेच रक्त
पुन्हा एकदा रायगडावर

मराठ्यांचा दावा पाहिजे
हर हर महादेव ‘हवा’ पाहिजे
‘हवा’ पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे  
बस झाले आदित्य साहेब आणखी किती दिवस चालणार आहे असा प्रकार तुम्ही पुढे व्हा आखा महाराष्ट्र  तुमच्या पाठीशी आहे . थांबवा तो प्रकार हळूहळू मुस्लीम लीगची स्थापना  पूर्ण भारतामध्ये पसरतेय , आपलेच लोग त्यांच्या सोबत फिरत आहेत . हे प्रकार थांबवायला हवे .
धन्यवाद 
कुटमुलगे मल्हारी 
 

No comments:

Post a Comment